महाआवास अभियानात पाटण तालुक्यातील जिंती ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांक



तळमावले/वार्ताहर

             राज्य शासनाने २०२१-२२ मध्ये राबविलेल्या महाआवास अभियानात पाटण तालुक्यातील जिंती ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. आज मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात जिंती ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यानंतर जिंतीच्या ग्रामस्थांनी पावनगड निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांचे मन:पूर्वक अभिनंदन करून सत्कार केला.

Comments

Popular posts from this blog

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

अक्षरप्रेमींचा गौरव..! राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार जाहीर

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न